Saturday, January 5, 2019

Sadguru punyashetram 3

!!  हरी ओम  !!
        @  भाग 3 @
       अग्रलेख क्र.९०७
१) जेव्हा हिमालय पवर्त वितळू लागले सगळे कडे हहा:कार माजू लागले अशा वेळेस कलियुगाच्या अंतिम चरणात हा शिव स्व:त वसुधरेवर येऊन हिमालयातील सप्त ज्ञानक्षेत्र व कैलासस्थान त्याचा दिव्य भाव ( क्षीपुण्यक्षेत्रम् )नामक स्थानी तपस्या नदीच्या तीरावर स्थापन करेल व मग महाप्रलयापर्यत  तुम्ही आठजण ( हिमवान राजा व सप्त पत्नी ) श्रीगुरुची सेवा करीत व
श्रद्धावानांन मार्गदर्शन तेथेच निवास कराल.
२) आदिमाता अनसूया उवाच : - हे पवित्र कन्यांनो  मी तुम्हाला वरदान देते की पावतीच्या दोन्ही पुत्रांच्या उपनयनांनंतर तेआपल्या आजोळी येतील व तुमची कन्या तुम्हा सवाना दरोराज सुर्यादयासमयी संपुर्ण परिवारासह ( श्रीपुण्यक्षेत्रम्  ) या स्थानवर भेटतात जातील.
३)ब्राह्मडतील प्रथम स्वतिक यांच्या सदगुरु पुण्यक्षेत्रम मध्येच व आजही गोलाकार गती ने फिरत आहे. आज तागायत
४) या वसुंधरेवर महादुर्गचा ऊर्जेचा रसस्तोत्रचा उगमस्थान या पुण्यक्षेत्रम मध्येचा आहे.
५) हेफँस्टने अँफोडाईटच्या सूचनेनुसार हक्युलीसला त्याच्या एकमेव शिष्य म्हणून स्वीकारले ते ही श्रीदत्तपर्णक्षेत्राच (सदगुरु पुण्यक्षेत्रम मध्ये )
६)@स्फटिकमहामस्तिष्क@
स्फटिक महामस्तिष्क म्हणजे त्या काळातील सर्वक्षेष्ट विज्ञान व सदैव सर्वक्षेष्ट असणारे भारतीय अध्यात्म ह्याच्या सहाकार्याने बनलेले एक महायंत्र होते.
अ) या महायंत्राचे तीन अवतार एकमेकांपासून वेगळे केले  गेले.
ब) पाहिला अवतार  :-- हा  देवानी (तैवान) बेटाजवळ ठेवण्यात आला.
क)दुसराअवतार  :--वसुंधरच्या दक्षिण धुवावरील हिमाच्छादित भागात ठेवण्यात आला.
ड) तिसरा अवतार :--हा अवतार ठेवण्यासाठी मात्र समाट झियस, हक्युलीस हमिस, साँरेथ ,एरिस,यांनी तीन वर्षे तपश्चर्या केली.
महाराजा इंद्रवधन ,महाराणी शरावती, आणि राजा कौंडिण्य,यांच्या मदतीने दत्तपर्ण प्रदेशात ठेवण्यात आला.आणि (१२स्थानाशी जोडण्यात आले 12 स्थान म्हणून12 ज्योतिलिगांची निवड करण्यात आली.
   व  ह्या तिसरा रचनेची वैज्ञानिक व आध्यात्मिक ताकद अफाट आहे त्यामुळे ह्याचा रक्षणासाठी राफेन,इदंवधन,मिकुला बाँग, ओरिआँन हे ( देवदूत ) बनून कार्यरित आहेत व महाराणी ( शरावती ) ही एका वृद्ध ऋषी स्त्रीच्या रुपात बसुन तपश्चर्या करीत आहे. रोज रात्री १२:०० ते सुर्योदयपर्यंत त्या सदगुरु पुण्यक्षेम् मध्ये.
७) @ अग्रलेख १४४०@
माझ्या लाडक्या श्रध्दावान मित्रांनो अगदी त्या वेळेपासून   ते आजपर्यत प्रत्येक अधमीँ पंथाला म्हणून भारतावर आक्रमक करावसे वाटते कारण त्यांना आकर्षण असते ते.......
१)साक्षात आदिनाथांचे स्थान  असाणाऱ्या ( काशीक्षेत्राचे) ज्या भूमीच्या आत सहजशिवाचा  प्रकाश अजूनही जसाच्या तसाच आहे.....
२)पुण्यक्षेत्रम अर्थात(दत्तपर्ण   प्रदेश, जेथे मुळ स्वस्तिक चिन्ह जमिनीत अगदी खोल भुगर्भात सातत्याने चक्राकार फिरत आहे.....
३) श्री जगदंबा क्षेत्र ह्याचे वर्णन  व कथा पुढे लेखांमधून  येईलच ......
४)त्रिनाथक्षेत्र अर्थात :-- प्रथम पुरुषार्थधाम ( अलंकापुरी ) जेथे साक्षात संपूर्ण माणिब्दीप अठराच्या अठरा प्रभावक्रेंदाच्यासह वर अंतराळात व खाली भुमीत गेली चार युगे भुमीवर उतरण्यासाठी वाट बघत आहे......
आणि ही क्षेत्रे ताब्यात आल्याशिवाय  कुमागियांचे वर्चस्व स्थापन होऊ शकत नाही...
!! हरी ओम ,श्री राम अंबज्ञ

No comments:

Post a Comment